You are currently viewing टोळधाड नियंत्रण :  संकटावर कशी मात करावी : प्रभावी उपाययोजना

टोळधाड नियंत्रण : संकटावर कशी मात करावी : प्रभावी उपाययोजना

टोळधाड संकटावर कशी मात करावी : प्रभावी उपाययोजना


राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातील शेतकऱ्यांवरएक मोठं संकट पाकिस्तानातून येत आहे. हे संकट काहीदहशतवाद किंवा घुसखोरीचे नाहीय. तर, पाकिस्तानातून येणारं संकट हे टोळधाडीचं आहे. या टोळधाडीच्या संकटामुळे हजारो हेक्टरवरील पीक नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

@टोळधाड नेमके काय आहेत @

..टोळधाड हा नाकतोड्याचाच एकप्रकार असलेल्या टोळ कीटकांची झुंड पाकिस्तानमार्गे भारतात दाखल झाली आहे.

. राजस्थानातील १८ आणि मध्यप्रदेशातील जवळपास १२ जिल्ह्यांतील पिकांचेनुकसान करुन ते आता उत्तरप्रदेशातील झांसी आणि आग्रापर्यंत पोहचला आहे. मध्यप्रदेशातून अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी भागातून टोळधाडनी नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रवेश केला आहे. व कालच मराठवाडा मंध्ये त्याची सुरवात आगमण झाल्याच्या बातम्या आपण पहात आहेत.

.दोन दिवसांपूर्वी कोट्यवधींच्या संख्येने ही टोळधाड प्रचंडमोठ्या प्रमाणात अमरावती जिल्ह्यातील पूर्वी टोकावरील वरुड आणि मोर्शी भागात दिसले होते.

.काही दिवसांपूर्वी कोट्यवधी नाकतोड्यांची ही झुंड काटोलआणि नरखेड तालुक्यातील काही भागात उडताना दिसले. गेल्या दशकात हा टोळांचा सर्वातमोठा हल्ला आहे.

.खूप वेगाने दूरवर स्थलांतर करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणातप्रजोत्पादन क्षमता असल्याने टोळांच्या प्रजातींपैकी वाळवंटीय टोळ ही प्रजाती महत्त्वाचीमानली जाते.

6.      6. अंदाजेएका टोळझुंडीत सुमारे चार कोटी प्रौढ टोळ कीटक असतात जे एका दिवसांत३५ हजार लोक किंवा दहा हत्ती किंवा २५ उंट यांनाआवश्यक एवढेअन्न खाऊ शकतात. यावरून पिकांच्या होणाऱ्या नुकसानीची तीव्रता समजू शकते

टोळधाड नियंत्रण पद्धती :

 आता महाराष्ट्रात टोळधाडीचे संकट येणार असा इशारा कृषी खात्याकडून देण्यात आला आहे.

टोळधाडम्हणजे नाकतोडयांचा प्रकार असून तो थव्याने पिकाचेनुकसान करतो.

 

 सुचविलेले उपाय पुढीलप्रमाणे

) टोळधाडीच्या पुढे येणाऱ्या थव्याच्या वाटेवर ६० रुंद व ७५सेमी खोल चर खोदल्यास पिलांचा अटकाव करता येतो.

) दिवसा टोळधाड शेतात आढळल्यास थाळी, ढोल, ताश, डब्बे जोरात वाजवावे

) रात्रीच्या वेळेस झाडावर, झुडपावर टोळ जमा होतात. अशावेळी शेतामध्ये मशाली पेटवुन टायर जाळुन  धूरकरावा.

) टोळधाड आल्यास कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, याबाबत गाव पातळीवर दवंडी पिटवून गावातील शेतकऱ्यांना सतर्क करावे.

टोळधाड नियंत्रण सल्ला

1.      टोळधाडीच्या पुढे येणाऱ्या थव्याच्या वाटेवर ६० रुंद व ७५सेमी खोल चर खोदल्यास पिलांचा अटकाव करता येतो.

 

2.      प्रतिबंधात्मकउपाय म्हणून निंबोळी आधारित कीटकनाशक ॲझाडीरेक्टीन (१५०० पीपीएम) ४५ मिलि  प्रति पंधरा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

3.      आमिषाचा वापर  २०किलो गहू किंवा भाताच्या तुसामध्ये फिप्रोनील ( एससी) मिलि मिसळावे. याचे ढीग शेतात ठिकठिकाणी ठेवावे. याकडे टोळधाड आकर्षित होतात. कीडनाशकामुळे ते मरतात.

जास्त प्रादुर्भाव असेल तर उपाययोजना

खालील कीटकनाशकाचीफवारणी प्रति १०लिटर पाणी

1.      लॅंम्बडासायहॅलोथ्रीन(इसी) १०मिलिकिंवा

2.      मॅलॅथिऑन(५०टक्केइसी) ३७मिलि.

3.      मीमीथील पॅराथीआन 2 टक्के भुकटी 25  ते 30 किलो प्रती हेक्टरी धुरळणी करावी.





6.